दि.10/9/016 राहूल पेंढारकर यांच्या पुढाकाराने "जागृत युवा मंच",अहेरी तर्फे राणी दुर्गावती विध्यालय,आलापल्ली येथे "वेगळा विदर्भ काळाची गरज" या भव्य निबंध स्पर्धेचा "बक्षिस वितरण सोहळा" तथा "स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर. दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित. विध्यार्थ्याना पारितोषिक वितरण करतांना मान्यवर व जागृत युवा मंचचे शिष्टमंडळ.
![]() |













कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा